आपल्या कमला कॉलेजची विद्यार्थिनी ;वक्तृत्वपटू कुमारी राजलक्ष्मी रणजित कदम या विद्यार्थिनीने अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या .जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले

Scroll to Top